Godavari River Protection : वाळू उत्खननामुळे नद्यांची होत असलेली हानी थांबवण्यासाठी पाथरी तालुक्यातील कानसूर गावाने अनोखा मार्ग अवलंबला. ग्रामस्थांनी एकजुटीने वाळू माफियांना रोखत नदीचे अस्तित्वच वाचवले. आज या निर्णयाचा परिणाम म्हणजे वर्षभर टिकणारा पा ...
केळी व्यापाऱ्यांकडून केवळ २ ते ३ रुपये किलो दराने केळी खरेदी करण्याच्या ऑफर येत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती शेतकरी किशोर कारंडे यांनी दिली. ...
Farm Pump Electricity Connection : कृषिपंपासाठी पैसे भरूनही तब्बल ८१८ दिवस वीज जोडणी न दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने ग्राहक आयोगात धाव घेतली आणि अखेर न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने वीज कंपनीला रोज २०० रुपयांचा दंड ठोठावत ऐतिहासिक नि ...
भारतातील शेती लहान तुकड्यांत विखुरलेली असल्यामुळे उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे शेतीचे एकत्रीकरण करून उत्पादन वाढविण्याचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख... ...
Success Story : शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच अंबाजोगाई शहरालगतच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जिद्द आणि नियोजनाच्या जोरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या ४ गुंठे जमिनीत लावलेल्या पुदिना पिकातून ५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून 'बाप-लेक ...