AI for Farmers : शेती अधिक शाश्वत आणि आधुनिक करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे केली.(AI ...
कडधान्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जातात; परंतु मागील काही वर्षांत शेतकरी नगदी पिकांकडे वळल्याने कडधान्याचे क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय तेलवर्गीय पिकांचेदेखील क्षेत्र कमी होत असल्याने भविष्यात खाद्यतेलांसह डाळीचे दरवाढ कायम राहणार आहे. ...
Farmer Success Story: बेंगळुरूसारख्या महानगरात फॅशन डिझायनर म्हणून यशस्वी करिअर असतानाही पेठवडजच्या पंजाब आनंदराव राजेंनी शहराला रामराम ठोकला. सेंद्रिय शेतीच्या जोरावर त्यांनी आज गावातच समृद्ध आणि शाश्वत भविष्य उभं केलं आहे. ...
Agriculture News : कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क कायम राहावा म्हणून शासनाने मोफत सिमकार्ड दिली; मात्र हँडसेट न मिळाल्याने या सिमकार्डचा वापरच होऊ शकलेला नाही. अकोला जिल्ह्यातील १८७ सहायक कृषी अधिकारी अद्याप सिमकार्ड स्वीकारण्याच्या प्रतीक्षेत ...