लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पिके गेली, मदतही नाही; सरकारचा आश्वासनांचा बार फुसका निघाल्याने शेतकरी हवालदिल - Marathi News | Crops lost, no help; Farmers heartbroken as government's promises fall flat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिके गेली, मदतही नाही; सरकारचा आश्वासनांचा बार फुसका निघाल्याने शेतकरी हवालदिल

घोषित केलेले पॅकेज कागदावरच असल्याने शेतकरी हवालदिल ...

मदतीचे आश्वासन फोल, शेतकऱ्यांनी सोयगावात तहसीलला कुलूप; गंगापुरात ‘पोतराज आंदोलन’ - Marathi News | Farmers angry as promises failed; Tehsil locked in Soygaon; 'Potraj agitation' in Gangapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मदतीचे आश्वासन फोल, शेतकऱ्यांनी सोयगावात तहसीलला कुलूप; गंगापुरात ‘पोतराज आंदोलन’

दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन फोल ठरल्याने संताप; सरकारविरोधी घोषणाबाजीने वातावरण तापले ...

अतिवृष्टीने नुकसान ७० हजारांचे अन् भरपाई मिळाली २८०० रुपये; शेतकऱ्यांकडून तहसीलदार दरबारी धनादेश परत - Marathi News | Heavy rains cause damage worth Rs 70,000 and compensation of Rs 2,800; Farmers return cheques to Tehsildar Darbari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने नुकसान ७० हजारांचे अन् भरपाई मिळाली २८०० रुपये; शेतकऱ्यांकडून तहसीलदार दरबारी धनादेश परत

अतिवृष्टीमुळे नुकसान झाले सुमारे ७० हजारांचे, पण भरपाई मिळाली अवघे २८०० रुपये. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने दिलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत मदत नाकारून सदर रकमेचे धनादेश तहसीलदार विशाल सोनवणे यांना बुधवारी (दि.२९) परत क ...

१.९० लाख शेतकऱ्यांना १८१ कोटींची मदत केव्हा? वाढीव निकषाने शासन मदत मिळालीच नाही - Marathi News | When will 1.90 lakh farmers get Rs 181 crore aid? No government aid was given even with the increased criteria | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१.९० लाख शेतकऱ्यांना १८१ कोटींची मदत केव्हा? वाढीव निकषाने शासन मदत मिळालीच नाही

Amravati : अतिवृष्टी व उद्भवलेली पूरपरिस्थिती यामुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना वाढीव निकषाने मदत देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. ...

पशुपालन व्यवसायास आता वीजदरात मिळणार सवलत; कुणाला मिळणार कसा लाभ? वाचा सविस्तर - Marathi News | Animal husbandry business will now get discount in electricity tariff; Who will get what benefits? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालन व्यवसायास आता वीजदरात मिळणार सवलत; कुणाला मिळणार कसा लाभ? वाचा सविस्तर

पशुपालन व्यवसायास "कृषी समकक्ष दर्जा" लागू करण्यात आल्याने वीजदरात सवलतीचा लाभ शासन निर्णयात दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या पशुपालकांना देय राहील. ...

रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला - Marathi News | Chemical fertilizer prices increased by 75 percent in nine years; farmers died, sugarcane prices increased by only 22 percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला

उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...

Rabi Season Seeds Scheme : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा; हरभरा व गहू बियाणे सवलतीच्या दरात! - Marathi News | latest news Rabi Season Seeds Scheme: Relief for farmers for the Rabi season; Gram and wheat seeds at discounted rates! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा; हरभरा व गहू बियाणे सवलतीच्या दरात!

Rabi Season Seeds Scheme : अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभागामार्फत हरभरा व गव्हाच्या बियाण्याचे सवलतीच्या दरात वितरण सुरू करण्यात आले आहे. (Rabi Season Seeds Scheme) ...

अवकाळीचे थैमान; भात कापला तरी नुकसान अन् नाही कापला तरी नुकसान - Marathi News | Unseasonal rains; loss even if rice is harvested, loss even if not harvested | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीचे थैमान; भात कापला तरी नुकसान अन् नाही कापला तरी नुकसान

निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...