अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे. ...
Rabi Crop Fertilizer Crisis : रब्बी हंगामातील पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच युरियासह रासायनिक खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खत उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. वेळेवर खत न मिळाल्यास उ ...
खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीकरिता शासनाने मार्केटिंग फेडरेशनला सुरुवातीला १२ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट मंगळवारी पूर्ण झाले. मात्र नोंदणी केलेले ८० हजार शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याने शासनाने धान खरे ...
Crop Damage : यंदाच्या अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील शेतीचा कणा मोडला आहे. ६ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके नष्ट झाली असून पुरामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Crop Damage) ...
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सन २०२५-२६च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गळीतास आलेल्या उसासाठी दर जाहीर केला आहे. ...
शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच मसाला पीक म्हणून ओव्याची लागवड यशस्वीरित्या करत आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने क्षेत्रविस्तार आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत होत आहे ...