Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक असतानाही, नोंदणीतील तांत्रिक अडचणी व अपुऱ्या मार्गदर्शनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना अद्याप विक्रीसाठी अप्रूव्हल मिळालेले नाही. ...
बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ...
यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
Vihir Adhigrakhan Mobadala : पाणीटंचाईत गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी शासनाकडे दिल्या; मात्र त्या बदल्यात मिळणारा मोबदला आजही अडकलेलाच आहे. देऊळगाव राजा तालुक्यात विहीर अधिग्रहण व टँकरपुरवठ्याचा कोट्यवधींचा मोबदला थकीत असून, “विहीर ...
अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे. ...
Rabi Crop Fertilizer Crisis : रब्बी हंगामातील पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच युरियासह रासायनिक खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खत उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. वेळेवर खत न मिळाल्यास उ ...