निसर्गाचे चक्र बिघडले असतानाच असून, वर्षभर पाऊस पडत आहे. आता भातकापणीला सुरुवात झाली अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे. ...
Fake Seed Control : नकली बियाण्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारचे डिजिटल पाऊल 'साथी पोर्टल'च्या माध्यमातून बियाण्यांचे उत्पादन, वितरण आणि विक्री आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मिळणार विश्वासार्ह बियाणे आणि नकली विक्रेत्यां ...
रब्बी हंगामात हरभरा व मसूर पिकाच्या नवीन वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १ हजार ८५० किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. १९ हजार ६०० क्विंटल बियाणे वितरित करून पीक कापणी प्रयोगाद्वारे त्या ...
Unseasonal Rain Impact On Crops : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा तिहेरी फटका बसला आहे. आधी अतिवृष्टी, आता अवकाळी पावसाने सोयाबीन आणि कापसाचे उरलेसुरले पीकही पाण्यात गेलं. शेतात कोंब फुटलेल्या सोयाबीनच्या शेंगा आणि काळवंडलेल्या कापसाच्या वाती प ...
Akola : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. ...
बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोकसहभाग श्रमदान चळवळीच्या माध्यमातून दिवाळीकरिता बाहेरगावाहून आलेल्या तरुणांनी टाकाऊ सिमेंटच्या गोण्या व त्यात वाळू भरून गोणी एकमेकांवर थर ठेवून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. ...