गेल्या वर्षी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) केलेल्या पाहणीत २९ त्रुटी काढल्या. याचा ‘ई-मेल’ गोंदिया मेडिकलला सोमवारी प्राप्त झाला. यात एमबीबीएसच्या १०० जागांवर प्रवेश का थांबविण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. ...
जेएटी महाविद्यालयात जेंडर इक्वॉलिटी अॅण्ड निमिन अेमपॉवरमेन्ट या विषयावर राज्यशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्टÑीय परिषद घेण्यात आली. उद्घाटन संस्थेचे चेअरमन अलहाज निहाल अहमद अन्सारी यांच्या हस्ते झाले. प्रथम सत्रात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अलह ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षेला मंगळवार (दि. १८) पासून सुरुवात होत असून, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हानिहाय सात पथकांची स्थापना करण् ...
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता जालना जिल्ह्यातील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची सराव परीक्षा दोनवेळेस घेण्यावर भर देण्यात येणार आहे ...