उस्मानाबाद : अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणून भूजलस्तरही त्याच गतीने खालावत आहे. जानेवारीअखेर भूजलपातळी ... ...
खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी १२५ कोटी ७६ लाखांचा दुष्काळ निधी मंजूर झाला असूृन पहिल्या टप्प्यात २५ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपये निधी दुष्काळग्रस्त देगलूर,मुखेड आणि उमरी तालुक्यांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अ ...
सिन्नर तालुक्यात १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ असून, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासह दुष्काळावर तातडीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
चांदवड - तालुक्यात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष संपत वक्ते ,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, विद्यार्थी सेना अध्यक्ष विकास गोजरे, अॅड. अशोक दे ...