लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून कुरनूर धरणात सोडले पाणी; शेतीसाठी मोठा दिलासा - Marathi News | Water released from the left canal of Ujani Dam into Kurnoor Dam; Big relief for agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून कुरनूर धरणात सोडले पाणी; शेतीसाठी मोठा दिलासा

कुरनूर धरणातून बोरी नदीद्वारे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. धरण निम्म्यावर आले असताना येणारे उजनीचे पाणी लाखमोलाचे ठरणार आहे. ...

खर्ड्याची लढाई आणि मराठवाड्याचे मागासलेपण: '१७९५'च्या निर्णयाने कसे बदलले प्रदेशाचे नशीब? - Marathi News | Battle of Kharda & Marathwada's Fate: How a Political Decision in 1795 Shaped Region's Underdevelopment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खर्ड्याची लढाई आणि मराठवाड्याचे मागासलेपण: '१७९५'च्या निर्णयाने कसे बदलले प्रदेशाचे नशीब?

मराठवाड्याच्या पाणीटंचाई आणि औद्योगिक मागासलेपणाचा खर्डा लढाईशी आहे ऐतिहासिक संबंध ...

साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील ३२ गावांचा दुष्काळ हटणार - Marathi News | Cabinet approves Saklai Upsa Irrigation Scheme; Drought in 32 villages in these two talukas will be eliminated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील ३२ गावांचा दुष्काळ हटणार

saklai upasa sinchan yojana साकळाई योजेनेत अस्तित्वातील लघुपाटबंधारे तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच गाव तलावांचा समावेश आहे. सिंचनासाठी १.६० टीएमसी व पिण्यासाठी ०.२० टीएमसी असा एकूण १.८० टीएमसी पाणी वापर नियोजित करण्यात आला आहे. ...

अलमट्टी धरण ५२४ मीटरपर्यंतच; उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर कायमचा तोडगा - Marathi News | Government approves raising height of Almatti Dam in Karnataka to 524 meters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास कर्नाटक सरकारची अनुमती

आमदार लक्ष्मण सवदी : सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांवर कोणताही परिणाम होणार नाही ...

कळमोडी प्रकल्प पाणी वापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाने मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील शेतीला नवसंजीवनी - Marathi News | State government approves re-planning of water use for Kalmodi project; Revival of agriculture in these two talukas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कळमोडी प्रकल्प पाणी वापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाने मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील शेतीला नवसंजीवनी

kalmodi dam irrigation कळमोडी पाणी वापराच्या फेरनियोजन निर्णयामुळे एकूण ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, अवर्षणप्रवण भागातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे. ...

मराठवाड्याचा 'टँकरवाडा' कलंक पुसणार!; लातूर-नांदेडसाठी १२,४०० कोटींचा मेगा प्लॅन तयार - Marathi News | Beating the Drought in Marathwada! Nanded-Latur to Get ₹12.4k Crore Boost for Irrigation and Drinking Water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचा 'टँकरवाडा' कलंक पुसणार!; लातूर-नांदेडसाठी १२,४०० कोटींचा मेगा प्लॅन तयार

गोदावरीचे पाणी ८५ किमी पाईपलाईनने दुष्काळी भागात नेणार; १२,४०० कोटींचे ३ नवीन जलप्रकल्प प्रस्तावित,पाहा सविस्तर आराखडा ...

Water Management : लोकसहभागातून बांधली ७३ शेततळे; शेतीला मिळतंय वर्षभर पाणी! आधी नव्हतं एकही शेततळं - Marathi News | Water Management: 73 farm ponds built with public participation; Agriculture is getting water all year round! There was no farm pond before | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोकसहभागातून बांधली ७३ शेततळे; शेतीला मिळतंय वर्षभर पाणी! आधी नव्हतं एकही शेततळं

रेनट्री फाउंडेशन या संस्थेने गेल्या चार वर्षांत येथील नऊ गावांत लोकसहभागातून आणि श्रमदानातून तब्बल ७३ शेततळी तयार करून दिली आहेत. यामुळे ६३,१५६ घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे.  ...

भीमाशंकर-पाटण-आहुपे खोऱ्यात दुष्काळाची भीती; तेरुंगण पाझर तलावाची पातळी देखील घटली - Marathi News | Fear of drought in Bhimashankar-Patan-Ahupe valley; Level of Terungan Pazar Lake also decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीमाशंकर-पाटण-आहुपे खोऱ्यात दुष्काळाची भीती; तेरुंगण पाझर तलावाची पातळी देखील घटली

Water Shortage : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाण्याचे साठे यंदा मार्च महिन्यापासूनच आटू लागले असून भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यांतील आदिवासी बांधवांना लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...