सुमारे १४ मिनिटांच्या या नेत्रदीपक सोहळ्याची सुरुवात सायंकाळी ७.५० वाजता झाली. २ हजार ड्रोनद्वारे बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाचे आकाशात सजीव चित्र उभे केले. ...
"बाबासाहेबांची जयंती केवळ त्यांच्या जीवनाचा उत्सव नसून त्यांच्या विचारसंपत्तीला आणि समाजसुधारणेच्या कार्याला आदरांजली आहे. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे केवळ त्यांच्या शब्दांची आठवण नव्हे, तर त्यांच्या समता, न्याय आणि प्रगतीच्या दृष्टिकोनाचा सन्मान ...
या प्रकारामुळे देशाच्या सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडतेला बाधा पोहोचेल अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाई केली ...
भारतातील शेती लहान तुकड्यांत विखुरलेली असल्यामुळे उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे शेतीचे एकत्रीकरण करून उत्पादन वाढविण्याचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख... ...