धरणाच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात दोन वर्षांनी धरणात शंभर टक्के (३.७१ टीएमसी) पाणीसाठा करण्यात आला आहे... ...
शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन ...
पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर व ...
जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर १२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नसल्याची स्थिती आहे. ...
अरुणा प्रकल्पाच्या घळभरणीला आक्षेप असलेल्या प्रकल्पग्रस्तांची स्थानिक प्रशासनाकडून निराशा झाल्याने त्यांनी आता आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे. ...