‘मागणं लई न्हाई’ म्हणणाºया सांगलीकरांना फक्त पाणी आणि रोजगाराची साधने दिली तरी, जिल्ह्याचा विकासरथ गतिमान करण्याची धमक त्यांच्यात आहे. प्रश्न आहे तो या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचा. हीच अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहे. ...
संघटनेतील फुटीमुळे धरणग्रस्तांची ताकद आणि आवाजही विभागला गेला. परिणामी सरकार दरबारी कामे करवून घेताना अनेक अडचणी आल्या. अखेर चार वर्षांनी या दोघांनाही चुकांची जाणीव झाल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट शिथील झाले आहे़ ...
जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. ...
मात्र, आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत हजेरी लावणारे परदेशी पक्षी यंदाच्या सततच्या बदलत्या हवामानामुळे अद्यापही दिसेनासे झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...