Orange Crop Insurance : दिवाळी गेली, पण अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदार अजूनही विमा परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हवामान आधारित आंबिया बहार फळपीक विमा रक्कम वितरणात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. ' ...
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
नोव्हेंबर महिना हा ब्रोकोली आणि लाल मुळा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल ठरतो. या महिन्यातील थंड हवामान या पिकांच्या निरोगी वाढीस, विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी महत्वाचे ठरते. ...
राज्यात नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू तरीही सरकारला चार दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय घेता येतील. ...
सततच्या हवामान बदलामुळे यंदा ७० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांमध्ये फळधारणा झाली नाही. फळधारणा झालेल्या द्राक्षबागांना घड कुजण्याचा सामना करावा लागत आहे. ...
pik vima yojana claim update पंतप्रधान पीक विमा योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि दाव्यांबद्दलच्या त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीत एक ...
pik vima madat परतीच्या पावसाने थैमान घातले असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. सोन्यासारखे आलेले भात पीक अद्यापही शेतात पडून आहे. ...