देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुख्यमंत्री कमलनाथ सध्या राज्यात नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीमंडळातील नेते आपआपल्या जिल्ह्यातील काम पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री पटवारी रिवा येथे एक दिवसाच्या दौऱ्यावर होते. ...
बुधवारी फुलेवाडीत मेळावा. पाटील यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात जिल्हाध्यक्षपदाची धुरा तब्बल वीस वर्ष सांभाळताना जिल्हयात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. ...
निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली असून, पक्षनिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे, असा सूर काँग्रेस नेते आळवू लागले आहेत. ...
राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच होती. दोघांनीही आपापली राजकीय ताकद वापरून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले; मात्र सतेज पाटीलच सरस ठरले. अडचणीच्या काळात त्यांनी काँ ...