देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Sachin Sawant : देशपातळीवरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता अत्यंत द्वेशपूर्ण अपप्रचार समाजमाध्यमातून केला जात आहे. यामागे भाजपा, त्याचे नेते आणि भाजपाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते प्रामुख्याने आहेत. ...
केंद्र सरकारने सीएए, एनआरसी, एनपीए कायदा देशपातळीवर लागू केला असून, या कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने देशपातळीवर ‘मिसकॉल’च्या माध्यमातून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला विरोध म्हणून युवक कॉँगे्रसने देशपातळीवर ...
पोलिसांनी आतापर्यंत 123 एफआयआर दाखल केल्या आहेत. तर 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसेची चौकशी करण्यासाठी दोन एसआयटी टीम स्थापन केल्या आहेत. ...
दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. ...