देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट उन्नाव येथील बलात्कार पीडितेला सोपवावे. जी महिला जीवघेण्या हल्लानंतरही जीवंत आहे. ती पीडिता अत्यंत शूर असून आपली आपबीती सांगण्याचा तिला हक्क असल्याचे देव यांनी म्हटले. ...
केंद्र सरकारने आधीच सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यात मुस्लीम येतातच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. तसेच मुस्लीम कोट्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शिवसेनेची साथ सोडली तरी शिवसेनेने चिंता करू नये, आम्ही ...
अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांना आम आदमी पक्ष स्वीकारण्यास तयार आहे असे विधान गोवा भेटीवर असलेल्या दिल्लीच्या आमदार आतिशी मार्लेना यांनी केलं. ...