देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्हाला पूर्ण खात्री आहे की न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, असंही कमलनाथ यांनी नमूद केले. ...
राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आमदार जडेजा यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ...
आमदार मनोज चौधरी यांनी दिग्विजय सिंह यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या पिपल्या मतदार संघाचा दौरा करून रस्त्याची दुर्दशा पाहावी. तसेच ज्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांची भ ...
राज्यपालांनी तातडीने फ्लोरटेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र कमलनाथ यांनी देखील प्लॅन बी कायम ठेवला आहे. ...