देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rajasthan political crisis: पायलट जो निर्णय घेतील त्यांना आपला पाठिंबा असल्याचे या आमदारांनी कळविले आहे. यामुळे गेहलोत सरकारवर टांगती तलवार असून काही वेळातच राजस्थानमध्ये आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. ...
Rajasthan political crisis: राज्यसभा निवडणुकीनंतर सुरक्षित दिसणारे राजस्थान सरकरा पुन्हा एकदा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पाय़लट दिल्लीत असून त्यां ...
हार्दिक पटेल यांना शनिवारी गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले. यासाठी हार्दिक यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार व्यक्त केले. ...
Rajasthan political crisis: शनिवारी दुपारी भाजपाच्या दोन नेत्यांना सरकार पाडण्याचे कारस्थान रचल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. याच एसओजीने पायलट यांनाही नोटीस पाठविली असून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. ...
Rajasthan political crisis सकाळी 10 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची लगबग सुरु झाली आहे. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे डझनभर आमदारांना घेऊीन दिल्लीत ठाण मांडून आहेत. ...