देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबात चर्चा सुरू आहे. यावरून रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...
कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे. ...
कळवण : कळवण तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विचार गावागावात तळागाळापर्यंत पोहचवून आगामी काळात तालुक्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्र ...