देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bihar Assembly Election 2020, Shiv Sena Sanjay Raut, CM Nitish Kumar News: नितीश कुमार हे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी आपला डाव खेळला आहे असं संजय राऊत म्हणाले. ...
congress, politics, Prithviraj Chavan, Vilasrao Patil-Undalkar, Satara area काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विधी व न्यायमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात गेल्या ३५ वर्षांपासून वर्चस ...
Devendra Fadanvis, Shiv Sena BJP News: खरंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी थेट लढत होती, राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपाचं सरकार येणार अशी खात्री असल्याने बरेच नेते आघाडीतून बाहेर पडले ...
12 MLC Nominees to Governor Bhagatsing Koshyari, Shiv Sena, NCP, Congress News: अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यां ...
Legislative Assembly : राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या यादीत नेमकी कोणाची नावे आहेत, हे तिन्ही पक्षाकडून अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. ...
Electronic Media :‘आमच्याच चॅनलवर सर्वात प्रथम’ या स्पर्धेमध्ये घिसडघाईत दाखविलेल्या विविध चॅनल्सवरील गेल्या महिन्याभरातील बातम्यांची धक्कादायक शीर्षके पाहिल्यावर तारतम्याला संपूर्ण तीलांजली दिली जात आहे याची प्रचिती येते. ...
Balasaheb Thorat : कोरोनाचे संकट संपलेले नाही. महाआघाडी सरकार जनतेची काळजी घेत आहे. मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे गरजेचे आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...