देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी व्यासपीठावर त्यांचे नाव न घेतल्याने थरूर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. राज्यातील नेते देखील त्यांना वारंवार बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. ...
Chandrapur : भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका करताना काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावर बोट ठेवले आहे. ...
Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३४ नगरसेवक विजयी झाले. आता या नगरसेवकांची स्वतंत्रपणे गट नोंदणी दि. २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे केली जाणार आहे. ...
Chandrapur : चंद्रपूरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सलग पाचव्यांदा शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. ...
Harshwardhan Sapkal Criticize Devendra Fadnavis: बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व कायदा हतबल झाल्याचे दिसत ...