देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. 'निवडणूक आयोग अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत वाट पाहावी. त्यांनी विजय आणि पराभवाची कारणे तपासण ...
Sanjay Raut on Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने दुपारपर्यंतच्या कलानुसार जोरदार मुसंडी मारत पुन्हा सत्ता मिळवली आहे. ...
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि त्यांची आघाडी आपटताना दिसत असताना आणि दुसऱ्या बाजूला भाजपा आणि त्यांची आघाडी पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असतानाच काँग्रेसची ही प्रतिक्रिया आली आहे... ...
"...या अर्थाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा विचार करता, त्यांच्या काळातील काँग्रेस मध्यममार्गी होती. त्या काळात काँग्रेसने पूर्वीच्या भाजप सरकारकडून काही धोरणांचा स्वीकार केला होता." ...