प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संरक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. एखाद्या सामान्य माणसाने त्यांना हात केला तरी ते थांबून त्याच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे आणि त्या प्रामाणिकपण ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून मालवाहू चारचाकी अडवून पैसे उकळणारे दोघे तोतया पोलीस नाशिक शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले असून, त्यातील एक पोलीस पुत्र व दुसरा पो ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आवश्यक प्रमाणात शिक्षक तसेच सुविधा नसणे इत्यादी कारणांसाठी १३२ महाविद्यालयांत प्रवेशबंदी लावली होती. परंतु आता यातील ३१ महाविद्यालयांवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. ...
गत पंचवार्षिकमधील सत्ताधारी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत ढकललेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांकडे राजकीय मंडळीचे राज्यातील सत्तासंघर्षात दुर्लक्ष झाल्याने चालू शैक्षणिक वर्षात या निवडणुका होण्याची शक्यता धूसर झ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ साली वकिलीची पदवी घेऊन बाहेर पडलेला एक विद्यार्थी एक दिवस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर जाऊन विराजमान होईल, अशी कल्पनाही त्यावेळी कुणी केली नसेल. मात्र न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या रूप ...