जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक विषयांमुळे जिल्हा प्रशासन चर्चेत आहे. सुरुवातीला छावणी, टँकर, वाळू साठ्यावरील कारवाई केल्यानंतर आता जिल्हा प्रशासाने आपला मोर्चा बीड-नगर-परळी रेल्वे मार्गातील भूसंपादनातील भ्रष्टाचारा ...
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी शासन विविध योजना राबवित असले तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे़ मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात ८ हजार विद्यार्थिनींसाठी मोफत बस सुविधा सुरू केली आहे़ ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक ... ...
गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी,यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ...
सांगली मिरज कुपवाड परिसरातील एम. आय. डी. सी. क्षेत्रात अंतर्गत रस्ते, प्रलंबित सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, खोक्यांचे अतिक्रमण, कचरा संकलन, वीजप्रश्न, पथदिवे, फायर स्टेशन यासह अनेक समस्या प्रलंबित आहेत. औद्योगिक वसाहतीमधील अशा समस्यांची सोडवणूक करून ...
राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या गतीने सुरू करण्यात येत असून ज्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी जमिनी हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही पध्दतीने अडथळा आणल्यास संबंधितावर कायदेशीर कठोर ...
यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ...