संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या मानधनात वाढ करून ते सरकारने ६०० रुपयांवरून १००० रुपये करण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय गांधी निराधार योजना समिती (कोल् ...
जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पीक कर्ज वितरण आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या. ...
लांबलेल्या पावसाचा लाभ घेत परवानगी पेक्षा कितीतरी पटीने सुरु असलेल्या वाळू उपशाची स्थानिक तहसीलदारांनी मोजणी करुन दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उपसा झाल्यास तात्काळ घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
रस्ता खड्ड्यात, की खड्डे रस्त्यात याचा अनुभव शहरवासीय रोज घेत असताना, सोमवारी पहाटेच्या सुमारास वाळू भरलेला ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यातील खड्ड्यात रुतून बसला. दुपारपर्यंत हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते; त्यामुळे या मार्गावरून ...
झारखंड राज्यात चोरीच्या आरोपावरून तरबेज अन्सारी ऊर्फ सोनू याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून रात्रभर मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी वंचिन बहुजन आघाडी व ‘एमआयएम’तर्फे जिल्हाधिकारी ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्य ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदा व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी सरासरी पाऊस होत असूनही काही गावाना पाणी समस्या कायम भेडसावते. ...