श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"कालही वाटले होते की हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे. त्या तांत्रिक अडचणीमुळे मी त्या हेलिकॉप्टरने प्रवास केला नाही. मला सांगण्यात आले होते की दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येईल, मात्र त्यालाही विलंब झाला. ...
Dilip Ghosh And Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपा नेते दिलीप घोष यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...
अजित पवारांच्या निधनामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहे. महत्त्वाचे असलेले अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की नाही, याबद्दलची चर्चा सुरूच आहे. ...
VVMC Mayor Election 2026: वसई विरार मनपाच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने भाजपाचा पराभव केला. ...