श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Suhas Babar News: शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपा नेत्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावरून गिरीश महाजन संतापले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बाबरांना समज देण्याची मागणी केली. ...
माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट नेहरू-गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे. ...
Sushma Andhare question on Ajit Pawar Plane Crash: सोलापूरच्या सभेत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. बंदी असलेल्या विमानाचा वापर का झाला? असा सवाल करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. ...
Rahul Gandhi on General Naravane Book Four Stars of Destiny: जनरल एम. एम. नरवणे यांचे पुस्तक सरकार भारतात प्रकाशित होऊ देत नाहीये, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. ...