श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Prashant Kishor retire from politics: जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत असून, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष ...
तुमच्यासमोर रामायणावर कुणी टीका करतेय ते ऐकून घेताय, तुम्ही वक्फ बोर्डाचं समर्थन करता, संघात एक कार्यकर्ता जातो, तुम्ही त्याचा जाहीर बैठकीत अपमान करता, ही सवय बरोबर नाही असं सांगत प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर घणाघात केला. ...
या घटनेशी संबंधित कुठल्याही तपास यंत्रणेसमोर मी पुन्हा नव्याने जायला तयार आहे. परंतु या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका असं आवाहन काशिनाथ चौधरी यांनी केले आहे. ...
Shraddha Raje Bhosle: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेमध्ये भाजपाने यावेळी नगराध्यक्षपदासाठी श्रद्धाराजे भोसले यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तोडक्यामोडक्या मराठीम ...
आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनमोल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीही केली होती. मात्र याठिकाणी वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे हेदेखील शिंदेसेनेकडून इच्छुक आहेत. ...
डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काशिनाथ चौधरी हे प्रमुख आरोपी असल्याचे आरोप भाजपने केले होते. त्याच काशिनाथ चौधरी यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपमध्ये पक्षप्र ...