श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आज दोन्ही ठाकरे एकत्र बसले, बोलले तर भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण होते. ठाकरेंच्या २० वर्षाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह लावतात, पण त्या काळात भाजपाची सत्तेत भागीदारी आणि भूषवलेले उपमहापौरपद ते विसरतात असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाने अमित साटम यां ...
Local Body Election 2025: नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे. ...
संवाद साधणे म्हणजे नाराजी होत नाही. ही चर्चा आमच्या कुटुंबातील आहे. मात्र त्याचा आसुरी आनंद विरोधकांना कसा असू शकतो हे काल पाहायला मिळाले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. ...
जवळपास ५० मिनिटे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीतील तक्रारीचा पाढा शिंदे यांनी शाहांसमोर वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने राग भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता. ...