श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Dondaicha Nagar Parishad Election Result 2025: संपूर्ण महाराष्ट्रात नगराध्यक्षपद आणि सर्वच्या सर्व २६ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच नोंद आहे. ...
ठाण्यात वर्चस्व कोणाचे यावरून आता महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील हे राजकीय युद्ध हाणामारीपर्यंत पोहोचलं आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांने शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. ...