श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maithili Thakur Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, एक्झिट पोल पुन्हा एनडीएचे सरकार येणार असा कौल देत आहे. गायिका मैथिली ठाकूरही निवडणूक लढवत असून, तिच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. ...
Badlapur News: बदलापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा स्तर घसरला असून आता खुल्या व्यासपीठावरूनच शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुसंस्कृत बदलापूर शहराला यंदाच्या निवडणुकीत ‘’शिवराळ’’ प्रचार सहन करावा लागणार आहे. ...
CM Devendra Fadnavis BJP Meeting News: आगामी निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी क्रमांक एकचा विरोधक असून, सर्व पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून काम करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
Maharashtra Local Body Election: भाजपच्या निरीक्षकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जी संभाव्य नावे प्रदेश भाजपकडे पाठविली असतील त्यातीलच एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे संघटनेच्या माध्यमातून आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण् ...
Amit Shah Newsशाह यांचे धोरण अतिशय साधे; परंतु साहसी आहे. भाजपला ते बिहारमधील प्रभावी शक्ती म्हणून उभे करू इच्छितात. तिथे त्यांना नवी संहिता लिहायची आहे. ...