श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ajit Pawar Death News: माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, मी त्या फाईल उघड करीन असे अजित पवार यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले होते. त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. हे रहस्यमय आहे, असा आरोप संजय राऊत यांनी के ...
BJP Keshav Upadhye On NCP Merger News: अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर जे राजकारण सुरू झाले, ते पाहता शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवे होते. ...
चर्चा करायची, चर्चा नाही करायची, विलीनीकरण करायचे हा सर्वस्वी १०० टक्के निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. परंतु कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी ही अपेक्षा आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...
C-Mart Scheme For Womens: गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी 'लखपती दीदी' योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना यावेळीही पुढे सुरू ठेवत, नवी 'शी-मार्ट' योजना सुरू करण्यात आली आहे. ...
Akkhilesh Yadav And Budget2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खोचक टीका केली आहे. ...