श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
लोकसभेत 'पुस्तका'वरून गदारोळ! माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील संदर्भावरून राहुल गांधी आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भाला जोरदार आक्षेप घेतल्याने लोकसभेचे काम ...
दरम्यान, भाजपने आता नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यात "आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही', असे नरवणे यांनी म्हटले आहे. भाजपने राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. ...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "जे पुस्तकच प्रकाशितच झालेले नाही, त्याचा संदर्भ विरोधीपक्ष नेते सभागृहात देऊ शकत नाहीत." मात्र, यानंतरही राहुल गांधी वारंवार जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतच होते. दरम्यान गदारोळ एवढा वाढला की... ...
TMC Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Nitesh Rane Uddhav Thackeray: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होईल असे विधान केले आहे. ठाकरेंना डिवचताना आपण उद्धवसेनेच्या सरपंचांचा निधी कमी करतो, असे म्हटले आहे. ...