मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं ही प्रेरणा देणारी उक्ती सर्वश्रुत आहे. धकाधकीच्या जीवनात भौतिक सुखाचा आनंद घेणारे मातीपासून दूर जात आहेत. मात्र अलिकडच्या काळात निसर्गोपचाराचे महत्व पटू लागल्याने मडबाथचा ट्रेंड बीड परिसरात वाढू लागला आहे. शरीरशुद्धीसाठ ...
तू मला खूप आवडतेस असे म्हणत मध्यरात्री मेहुणीच्या घरात प्रवेश केल्याप्रकरणी वडवणीत नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...
शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला. ‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात यात् ...
तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिका ...
दोन महिन्यांपूर्वी पकडलेला ८ लाख २३ हजार ४०० रूपयांचा गुटखा पिंपळनेर येथे नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व पिंपळनेर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी केली. ...
एका प्राण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतात. मात्र शेतकºयांप्रती कोणीच पुढे येत नाही. प्राण्यांप्रमाणेच शेतक-यांप्रती कोणीच संवेदनशिलता दाखवित नाहीत. केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केला. ...
एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थप ...