येथील जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३०२ पैकी २७९ शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी या शिक्षकांनी उपोषण सुरु केले. तर शिक्षकांची बाजू मांडण्यासाठी मुंबईत गेलेल्या जि. प. च्या ...
प्रादेशिक साखर संचालक औरंगाबाद विभाग कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद विभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदार, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदा ...
जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा ...
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आष्टी येथे घडली होती. यामध्ये आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. न्या. आर. व्ही. हुद्दार यांनी हा निकाल दिला. ...
चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मा ...
शहरातील कारंजा भागातील एका पुस्तकाच्या दुकानास शॉटसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखोंच्या किंमतीची पुस्तके जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. रविवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. ...