आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोशल मिडियाच्या माध्यमातून कपिल सरोदे याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अपशब्द वापरून साठे यांच्या अनुयायांचे मन दुखावले आहे. कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या ...
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. त्यानंतर पे्रमाच्या जाळ्यात ओढून अपहरण केले आणि नंतर अत्याचार. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून औरंगाबादच्या दोन तरूणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
अनैतिक संबंधातून जन्मलेले तसेच मुलगी, नको, अशा मनस्थितीत असलेल्यांकडून ९ महिने पोटात वाढविलेल्या मुलाला जन्मानंतर रस्त्यावर फेकून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
आष्टी तालुक्यातील मसोबावाडी येथे यात्रेनिमित्त नेहमीप्रमाणे आयोजित करावा लागणार तमाशाचा कार्यक्र म रद्द करुन त्याऐवजी गावातील शाळकरी मुलांच्या कला गुणदर्शन कार्यक्रमाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी ३६ हजार रुपयांची देणगी दिली. ...
बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. ...