अचलपूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले एकमेव अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू महाराष्ट्रात ख्यातिप्राप्त आहेत. त्यांची कार्यक्षमता पाहता, त्यांना राज्यमंत्रिपद तसेच अकोला पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर ते पहिल्यांदा गावात येणार असल् ...
पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जागा भरून टाकणारे हे पहिलेच सरकार. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यरत आहेत, ते पाहता खातेवाटपानंतर हे मंत्रिमंडळ जोमाने कामाला लागेल आणि राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणेल अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी नव्या मंत् ...
बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मंत्रीपद मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसर झाली आहे. ...