Navi Mumbai News : शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठीच्या ‘भारत बंद’मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, माथाडी कामगार व वाहतूकदारही सहभागी झाले हाेते. ...
नाशिक- पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेस संदर्भात तिढा कायम असून आता याबाबत बाजार समितीने घेतलेल्या निर्णय हे नियमानुसारच असल्याचा हवाला देत जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना संचालकांबरोबरच संयुक्त बैठक घेण्याचे आदेशीत करून त्यांच्याच कोर्टा ...
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये शेतकरी, कामगार संघटनांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदी राजकीय पक्षही सहभ ...
नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. यामुळे देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. ...
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल आणि लोक आपल्या पद्धतीने या प्रश्नाची सोडवणूक करतील ...
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल आणि लोक आपल्या पद्धतीने या प्रश्नाची सोडवणूक करतील. ...
APMC market News : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ...