आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले. ...
मुंबई विमानतळाच्या मर्यादा लक्षात घेता विविध कंपन्यांच्या विमानांना ओझर विमानतळावर रात्रीच्या लॅँडिंगसाठी परवानगी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न चालविले होते. अशी परवानगी मिळाल्यास ओझर विमानतळाचा व्यावसायिक वापर सुलभ होण्याबरोबरच हवाई ...
विमान प्रवासामध्ये काही प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी या विरोधात संबंधित हवाई वाहतूक कंपनीविरोधात तक्रार दाखल केली व न्याय मिळावा, अशी मागणी केली. ...