School Trip Bus Overturns in Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या आनंदाने निघालेल्या शालेय सहलीच्या बसला अपघात झाला असून १३ मुलांसह पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...
sheti mahamandal jamin महामंडळाची जमीन मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा यापूर्वी शासन आदेश पारित झाला होता. त्यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जेलभरोचा इशारा देण्यात आला आहे. ...
सन २०२५-२६च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...
वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. ...
बुधवारी सकाळी आणि गुरुवारी धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात गूढ आवाज झाला. याची व्याप्ती पार लातूर हद्द ते नगर जिल्हा हद्दीपर्यंत होती. हा आवाज कशाचा? याचा सोक्षमोक्ष लागतो न लागतो तोच गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा गृह आवाजाने सलग तीनदा वर्दी दिली. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०५) फेब्रुवारी रोजी एकूण २,२९,२९९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५६३ क्विंटल चिंचवड, १,६०,०२७ क्विंटल लाल, २२७८४ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २४४९१ क्विंटल पोळ ...