साखर कारखान्यांनी गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे अपेक्षित असतानाही राज्यातील ४५ साखर कारखान्यांनी अजूनही ६० टक्के एफआरपी दिलेली नाही. ...
सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये निसर्गाच्या कुशीत, अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेषा असलेल्या प्रवरा नदीवर बांधलेले धरण म्हणजे भंडारदरा. या धरणाची जीवनगाथा इतिहास अभ्यासक विकास मुरलीधर पवार (राजूरकर) यांनी पुस्तक रूपाने समोर आणली. ...
limbu market एकीकडे लिंबाची आवक कमी होत आहे, तर दुसरीकडे उन्हाच्या चटका जाणवू लागल्याने शहरातील सरबत विक्रेते, रसवंतीगृहे तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांना मागणी वाढली आहे. ...
karj mafi nirnay राष्ट्रीयकृत बँकांकडूनही माहिती मागविण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने जूनअखेरपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. ...
Kanda Bajar Bhva : राज्यात आज गुरुवार (दि.१२) फेब्रुवारी २०२६ रोजी एकूण २,५३,८६५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ६८५० क्विंटल चिंचवड, १,७३,३७७ क्विंटल लाल, २१७७९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २६५५८ क्विंटल पोळ ...