Fruit Farming : बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या खर्चामुळे पारंपरिक शेती शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरू लागली आहे. त्यामुळेच आता अनेक शेतकरी दीर्घकालीन आणि स्थिर उत्पन्न देणाऱ्या फळबागांकडे वळताना दिसत आहेत. धाराशिव जिल्ह्यात एका वर्षात मोठ्या प्रमाणावर फ ...
AI Sheti : शेतीत आता तंत्रज्ञानाची एंट्री झाली आहे. जालना जिल्ह्यात सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने उसासह फळबागांचे उत्पादन वाढवण्यासाठी खास पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे. मोबाईलवरच पाणी, खत आणि कीड नियंत्रणाचे मार्गदर्शन मिळणार अ ...
Pik Vima Yojana : पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी 'सुरक्षा कवच' मानली जाते. पण आता या योजनेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या ९ वर्षांत विमा कंपन्यांनी तब्बल ७३,६३० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. खर्च वजा केल्यानंतरही हजारो ...
Farm Pump Electricity Connection : कृषिपंपासाठी पैसे भरूनही तब्बल ८१८ दिवस वीज जोडणी न दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने ग्राहक आयोगात धाव घेतली आणि अखेर न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने वीज कंपनीला रोज २०० रुपयांचा दंड ठोठावत ऐतिहासिक नि ...
Khat Anudan : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने खतांवरील सबसिडी जाहीर केली असली, तरी बाजारातील दर स्थिर राहतील की वाढणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनुदानामुळे दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात किमतींचे चित्र काय रा ...