पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून लोकल प्रवाशांसाठी १४ नव्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा वाढविण्यासाठी विरार-डहाणू दरम्यान धावणारी मेमू सेवा बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे ...
ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली ...
ग्राम पंचायतींचे कामकाजात सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) किशोर राजे निंबाळकर यांनी दप्तर तपासणी कार्यक्रम हाती घेतला आहे ...
तलासरी तालुक्यातील मौजे आमगाव भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून पंधरा दिवसात दोन आदिवासी शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांना जबर जखमी केले असून अनेक बकऱ्या कोंबड्याही फस्त केल्या आहेत ...
शेलावली-अंबाडी ग्रामपंचायतीचे सोमवारी अटक करण्यात आलेले नवनिर्वाचित सरपंच शांताराम चिमा सिताड यांनी एनओसी देण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...
भार्इंदर केशवसृष्टी येथे झालेल सीबीएसई शाळांच्या जलतरण स्पर्धेत विरारच्या वर्तक शाळेतील कृत्तिका वर्तक हिने १४ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ...