१९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे ...
मध्यवर्ती कारागृहातील महिला कॉन्स्टेबलच्या विनयभंग प्रकरणी ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केले. ...
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही ठाणे जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. काही पालिकांनी खड्ड्यांत तात्पुरती खडी भरण्यास सुरूवात ...
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला २० वर्षे पुढे नेणारा मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) हा ७१० किमीचा आहे. या महामार्गासह कृषी समृद्धी केंद्रासाठी ...
मुंब्य्रासाठी पर्यायी रस्ता देणार नसाल, तर मी माझ्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतो, असा इशारा देऊन शिवसेनेचेच नगरसेवक सुधीर भगत यांनी महासभेत सत्ताधाऱ्यांना घरचा ...
आत्महत्येचा विचार मनात येणे, हा मानसिक विकृतीचा प्रकार आहे. नकारात्मक विचाराने प्रभावित झालेली व्यक्ती आत्महत्या करते. अशा व्यक्तींना त्यापासून रोखण्याकरिता मुंबई ...