या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते. ...
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. अंधाराला मागे टाकून आशेचा किरण पुढे घेऊन जाणारा उत्सव. पण, घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या मुलांना दिवाळी ...
औरंगाबाद येथे फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या भीषण आगीनंतर ठाण्यातील फटाक्यांचे स्टॉलदेखील रडारवर आले आहेत. परंतु, फटाक्यांच्या स्टॉलच्या ठिकाणी सुटसुटीतपणा ...
तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांतून उत्पादन प्रक्रीयेनंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण चाळीस ट्क्क्यांनी कमी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने दिल्यानंतर ...
ठाण्यात राममारुती रोड, तलावपाळी येथे जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा यंदाही तरुणाईने राखली. गेल्या पाच वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक गर्दी यंदा जमली. अवघी तरुणाई ...