भाजपा सोडण्याचा सल्ला देणाऱ्यांनी एकदा मतदारसंघात येऊन मी केलेली तीन हजार कोटींची कामे पाहावी आणि मग कॉमेंट करावी किंवा सल्ले द्यावे, अशी टीका आमदार किसन कथोरे यांनी विरोधकांवर केली. ...
ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीतून मयत,दुबार आणि स्थलांतरित अशी जवळपास ९२ हजार ४५४ एवढी नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
अगदी प्रगत देशांमध्येही मतपत्रिकांवर मतदान केले जाते. मग आगामी लोकसभा निवडणुका या मतपत्रिकेवर घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल करून निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशिनचा आग्रह धरू नये. ...
पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आणि त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने डोंगरातील एका विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने अंबरनाथ पश्चिमेकडील जावसई परिसरातील ठाकूर पाड्यातील २१ आदिवासींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के असून दर ३० महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. ...
मासुंदा तलाव परिसरातील एका सोळावर्षीय तरुणीवर मिरचीपूड फेकून हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या अब्दुल समद नूरमहंमद शाखानी (२१, रा. मुंब्रा ) याला नौपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त यांच्या विशेष पथकाने रविवारी मुंब्य्रातून जेरबंद केल्याची माहिती सहायक पोल ...
शिवसेनेला विचारात न घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकरवी मुंबईचा २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंत्रालयात सादर केल्यानंतर, आता पालिकेत आणखी एक मोठा झटका दिला आहे. ...