जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यात येत आहे. कोणी पक्ष सोडला तर कोण सोडण्याच्या वाटेवर आहे. ...
दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत ...
खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एक उपशिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर अश्लील हावभाव करतो, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करतो, व्यवस्थित न शिकवता गैरहजर राहणे ...