चार दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने गोल मारुती परिसरातील संंतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे समर्थ मंदिर-राजवाडा मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत ...
लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न ...
दुचाकीवरून जात असताना वाटेत उभ्या असलेल्या गाडीला हॉर्न वाजविला म्हणून युवकाचा चक्क गळा आवळल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात ...