लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटीच्या धडकेने पादचा-याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News |  The death of the pedestrians, the driver has to be taken by the police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटीच्या धडकेने पादचा-याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

भरधाव वेगात जाणा-या एसटीने आवेटी, आदिवासीवाडीत राहणारे महादेव बाळाराम नाईक (३८) यांना धडक दिल्याने ते बसच्या मागच्या टायरखाली आले. ...

पोलिसांनी जीव धोक्यात टाकून केला चोराचा तपास; अलिबागमधील घटना - Marathi News | Investigators investigate the life of the police; Events in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिसांनी जीव धोक्यात टाकून केला चोराचा तपास; अलिबागमधील घटना

मंगळवारी भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलिसांच्या बिटमार्शल पोलीस मंगेश बिरवाडकर यांना एका आठवले या ज्येष्ठ नागरिक महिलेचा फोन आला, ...

पर्यटनासाठी किल्ल्यांना पसंती, प्रेक्षणीय स्थळे लवकरच जगाच्या नकाशावर : कोकणातील स्थानिकांना मिळणार रोजगार - Marathi News | For the tourism festivals, tourist places will soon be on the map of the world: Konkan residents will get employment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटनासाठी किल्ल्यांना पसंती, प्रेक्षणीय स्थळे लवकरच जगाच्या नकाशावर : कोकणातील स्थानिकांना मिळणार रोजगार

महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा इतिहास अनन्यसाधारण असाच आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. त्यात दुर्गराज रायगडच्या विकासासाठी केंद्रीय स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देवून ...

कंटेनर उलटल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प  - Marathi News | Turning on the container, the traffic jam towards the Mumbai-Pune highway was blocked | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कंटेनर उलटल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प 

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक तासभर पुर्णतः ठप्प झाली होती, असे सांगण्यात येत आहे. ...

जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच - Marathi News |  Elections in the district in October, the Sarpanch will be elected directly by the voters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये निवडणुका,मतदार थेट निवडणार सरपंच

निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर आता थेट सरपंच निवडून देण्याची संधी मतदारांना प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ...

शाश्वत विकासाकरिता स्वयंसेवी संस्थांमधील युवकांना प्रशिक्षण - Marathi News | Training for youths in voluntary organizations for sustainable development | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाश्वत विकासाकरिता स्वयंसेवी संस्थांमधील युवकांना प्रशिक्षण

मेक इन इंडियाच्या प्रक्रियेत युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. ...

‘त्या’ दहा गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव, विमानतळबाधित गावे होणार स्थलांतरित - Marathi News | In those ten villages, the last Ganeshotsav will be shifted to the villages affected by airports | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ दहा गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव, विमानतळबाधित गावे होणार स्थलांतरित

विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांतील गणेशोत्सव यंदाचा शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. कारण विमानतळ प्रकल्पासाठी ही गावे पावसाळ्यानंतर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. ...

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, दरवर्षी पाच लाखांहून अधिक नागरिकांची भेट - Marathi News |  Janjira fort opens for tourists, more than five lakh people visit every year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, दरवर्षी पाच लाखांहून अधिक नागरिकांची भेट

ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्टÑासह देश-विदेशातून लाखो पर्यटकांची वर्षभर मुरूडमध्ये वर्दळ असते. हा किल्ला पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असून, त्याची देखभाल व दुरुस्ती या खात्यामार्फत केली जात आहे. ...

जीवरक्षकांनी वाचवले सात जणांचे प्राण, गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते - Marathi News | The survivors had gone to immerse the lives of seven persons, Gauri and Ganpati | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जीवरक्षकांनी वाचवले सात जणांचे प्राण, गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी ...