अनंतचतुर्दशीला गणरायास भावपूर्ण निरोप दिल्यानंतर शनिवारी संकष्टीला पनवेलसह रायगडमध्ये गौरागणपतीचे उसाहात आगमन झाले. या वेळी सार्वजनिक व घरगुती गौरागणेशाची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली ...
पाली-खोपोली महामार्गावरील (५४८ अ) जांभुळपाडा धोकादायक पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी लय भारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांनी उपोषण सुरू केले होते. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यास महाडमध्ये विलंब होत असल्याने लाभार्थी शेतकºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याचा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत. ...
शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे. ...
तालुक्यातील मोठी व सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची खरसई ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असून गेली दहा वर्षे असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट संकेत ...
मजकूर गावानजीक असलेल्या नदीच्या पात्रात पुन्हा एकदा रसायनिक पाणी मिसळल्याने शेकडो मासे व जलचर प्राणी मृत झालेले आहेत. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणा-यांवर उपासमारी ओढावलेली आहे. ...
पावसाळ्यातील वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने बंद असणारी मुंबई - रेवस लाँच सेवा सोमवारपासून सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्ड्यांमुळे आधीच चालक त्रस्त आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने चालकांसह नागरिकांनाही त्रास होत आहे. ...